या पंतप्रधानांसाठी एअर इंडियाच्या विमानात टाईमबॉम्ब होता
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम राजकारण कुठल्या थराला जाईल काही सांगता येत नाही, आज आम्ही अशाच एका इतिहासातील राजकारणाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, त्यामध्ये भारताचे नुकसान झालेले आहे. आपले शेजारील राष्ट्र चीन अत्यंत गरीब होते त्या काळातली गोष्ट आहे. बांडुंग कॉन्फरन्स ही कथा आहे 1955 सालाची, इंडोनेशियाच्या जकार्ता मध्ये अशियाई देशांची एक कॉन्फरन्स भरणार होती, त्या कॉन्फरन्सचे नाव होते… Read More »